Image
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प
022-22153351
बाब

%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A

आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचा ७/१२ व ८ अ उतारा
  • अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचा पुरावा
  • अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र

पात्रता निकष

  • प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले अत्यल्प, अल्प भूधारक शेतकऱ्यांना, अनु.जाती/ जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.
  • मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार निश्चित केलेल्या तांत्रिक निकषानुसार साहित्य असणे आवश्यक आहे.
  • ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे परंतु, पाणी उपसा साधना अभावी पिक उत्पादनात घट येते अशा शेतकऱ्यांना लाभ देय राहील.
  • पाणी उपसा साधने उपलब्ध असलेले तसेच या घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देय नाही.
  • मार्गदर्शक सूचनांमध्ये दिलेल्या तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य खरेदी करणे बंधनकारक राहील.

टीप

  • NA

बाब सूची